नमस्कार “पिंक ई-रिक्षा योजना” हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Pink E-Rickshaw Scheme या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन शक्य होणार आहे.
हि “पिंक ई-रिक्षा योजना” अहिल्यानगर सह इतर १० जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून समाजात एक आदर्श निर्माण करू शकणार आहे.
महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी ई-रिक्षा हा उत्तम पर्याय ठरतो. या योजनेच्या माध्यमातून महिलांना बँकेच्या साहाय्याने सहज आर्थिक मदत केली जाते.
घटक | तपशील |
---|---|
अनुदान | रिक्षाच्या किंमतीवर २०% अनुदान |
कर्ज रक्कम | ७०% बँक कर्ज |
महिला योगदान | १०% स्वतःचा वाटा |
कर्ज परतफेड कालावधी | ५ वर्षे (६० महिने) |
प्रशिक्षण व विमा | ५ वर्षांसाठी विमा, परवाना व बॅच |
हि बातमी पहा : छोटा व्यवसाय सुरु करायचाय ? गटई स्टॉल योजना आहे ना! वाचा सविस्तर 👈👈👈👈
योजनेचे नाव | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना | |
1. | सुरू | महाराष्ट्र राज्य सरकार |
2. | लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
3. | वय | 18 ते 40 वर्ष |
1.आधार कार्ड:जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
2. पासपोर्ट फोटो: त्या महिलेकडे पासपोर्ट फोटो 2 आवश्यक आहे.
3. शैक्षणिक कागदपत्रे: अर्जदार महिलेकडे शैक्षणिक कागद पत्रे आवश्यक पाहिजे
4.मोबाईल नंबर: त्या महिलेकडे एक मोबाईल क्रमांक पाहिजे.
महिला आर्थिक विकास महामंडळ, नालेगाव, अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधा.
प्रश्न | उत्तर |
---|---|
१. पिंक ई-रिक्षा योजना कोणासाठी आहे? | ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे. |
२. योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे? | वय २१ ते ४० वर्षे. |
३. शासन किती अनुदान देते? | शासन २०% अनुदान देते. |
४. कर्ज परतफेड कालावधी किती आहे? | कर्ज ५ वर्षांत फेडावे लागते. |
५. विमा आणि परवाना मिळतो का? | होय, ५ वर्षांसाठी विमा आणि परवाना दिला जातो. |
६. या योजनेत किती आर्थिक सहभाग आवश्यक आहे? | महिला लाभार्थींना १०% वाटा भरावा लागतो. |
७. कोणत्या जिल्ह्यांत योजना राबविली जाते? | अहिल्यानगर व अन्य १० जिल्ह्यांत. |
८. रिक्षाच्या किंमतीत काय समाविष्ट आहे? | GST, नोंदणी व रोड टॅक्सचा समावेश आहे. |
९. कर्ज कोणत्या बँकांमधून मिळते? | राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांमधून कर्ज उपलब्ध होते. |
१०. योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? | महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. |
“पिंक ई-रिक्षा” हि योजना महिलांसाठी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त करते. तसेच ही योजना महिलांच्या सुरक्षिततेसोबतच स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
नमस्कार, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढउतार नियंत्रित करण्यासाठी…
This website uses cookies.