एप्रिल महिन्यात सतत काही दिवस चाललेला पाऊस यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान आले आहे . नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे आणि या गावाजवळील गावांची सतत पावसामुळे शेतमालाचे नुकसान याची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली
त्यावेळी ते हे ही म्हणाले की जर पाऊस सतत पाच दिवस 10 mm पर्यंत पडला तर ही आपण नैसर्गिक आपत्ती गृहीत येथून पुढे धरणार आहोत. या नुकसान भरपाईच्या वेळी कांदा या पिकाची सातबारा वर नोंद नसली तरी होणाऱ्या पंचनाम्यात नोंद घेऊन भरपाई रक्कम आपण शेतकऱ्यांना देणार आहोत.
हे पण पहा : कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा
तसेच सतत पावसामुळे पडझड झालेल्या ऐकून 22 कुटुंबियांची घराची उभारणी शबरी घरकुल अंतर्गत तात्काळ पक्के घरे देणार आहोत ही सुद्धा या ठिकाणी घोषणा केली.
हे पण पहा :
कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा
Tags :
Cm Ekanth Shinde in ahmednagar
Chief Minister Eknath Shinde’s visit to Vankute Ahmednagar hail damage area
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.