आता 5 जी सुरुवात अहमदनगर मध्ये !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

Ahmednagar 5G Service News Today : 

Ahmednagar : इंटरनेट वेगवान वापर आता सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर होत आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा आणि इंटरनेट स्पीड ची मागणी वाढत असताना जिओ मार्फत अहमदनगर शहरात 10 जानेवारी 2023 पासून 5 जी सेवा ( सर्विस ) चालू झाली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात 5 जी प्रथमतः सेवा / ऑपेरेटर म्हणून रिलायन्स जिओ ठरला आहे.

 

 

10 तारखेपासून  आग्रा, कानपुर, मेरठ, प्रयाग राज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिसूर ( केरळ ), नागपूर, आणि अहमदनगर या शहरात सेवा सुरू झाली आहे. जिओ युजर्स ( वापरकर्ते ) याना कोणतेही अतिरिक्त शुल्काशिवाय 1gbps पर्यंत अमर्यादित 5 जी डेटाचा आनंद घेऊ शकणार आहे. 

हेही वाचा :  जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

 

 

रिलायन्स जिओने आज दहा शहरामध्ये ही सेवा सुरू केली आहे. यापैकी बहुतांश शहरामध्ये आता सेवा सुरू झाली आहे.

 

 

5 जी इंटरनेट स्पीड सेवांचा फायदा प्रामुख्याने ई गव्हर्नस, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि एसएमईएस, तसेच इतर सर्वच उद्योग क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा :  शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा मधून होतेय लूट, मूळ शेतकरी अंधारातच ! Pik Vima Mafia found in Crop Insurance Maharashtra

 

 

 

ग्राहकांना कोणत्या पद्धतीने फायदा होणार ?

 

  • डेटा हाय स्पीड मध्ये मिळणार
  • ऑनलाईन कृषी , शिक्षण , ई गव्हर्नस तसेच आयटी क्षेत्राला याचा मोठा फायदा
  • सध्या welcome ऑफर मध्ये कोणतेच जास्त किंवा अतिरिक्त शुल्क नाही.
  • सिम बदलण्याची गरज सध्या नाही किंवा आवश्यकता नाही.
  • पण मात्र जो तुम्ही मोबाईल वापरणार आहात तो मात्र 5 जी सपोर्ट असणारा हवा, तरच ती सेवा चालणार आहे.
हेही वाचा :  Agriculture Business : शेतकऱ्यांनो हा व्यवसाय सुरू करा जास्त नफा कमवा

 

जिओ अधिकाऱ्यांची महाराष्ट्र बाबत ( डिजिटलायझेशन पूर्ण सपोर्ट / पाठींबा )

  जिओ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या चार र

राज्यातील या दहा शहरामध्ये ( वरील ) ‘जिओ टू 5 जी’ सेवा चालू करताना अभिमान वाटत आहे. देशांतर्गत इंटरनेट स्पीड वाढविला आहे. नवीन वर्षाला प्रत्येक जिओ युजर्सने ‘जीओ टू 5 जी फायदा घ्या. या मध्ये ( उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या राज्य सरकारने डिजिटलायझेशनला पूर्ण सपोर्ट ( पाठिंबा ) दिला आहे.

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment