Ahmednagar News : अहमदनगर जामखेड मधील क्षेत्र हे ज्वारीच्या पिकाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र काही काही दिवसात पाहिले असेल की हवामान बदलामुळे ज्वारीचे पीक हुरड्यात आलेलं असताना चिकटा, मावा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपला बळीराजा ( शेतकरी ) संकटात सापडलाय.
अहमदनगर जामखेड ( मुख्यतः खर्डा परिसर ) ज्वारीचे माहेरघर म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारी या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. पण या वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी खर्डा कृषी मंडळाकडे 29 गावात जवजवळ ( 9 हजार 873 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. )
माघील काही दिवसात जे ढगाळ वातावरण या भागात निर्माण झाले होते त्यामुळे याचा परिणाम ज्वारी या पिकावर झाला आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.